भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आ...
-
जगभरात प्रसिद्ध, लोकप्रिय आणि आवडीने खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ म्हणजेच मुंबईचा वडापाव, आपला वडापाव, आज २३ ऑगस्ट, जागतिक वडापाव दिन ! वडापाव ...
-
कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयातील एन.आर.एच.एम.च्या निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटर व शवविच्छेदन कक्षाचे शिवस...
-
नवी दिल्लीः UIDAI ने आधारसंबंधी मोठा दिलासा दिला आहे . . आपलं नाव , पत्ता आणि जन्मतारीख आणि जेंडर अपडेट करण्याची सोय उ...
-
भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्याल...